कीर्ति चक्र
From Wikipedia, the free encyclopedia
कीर्ति चक्र पुरस्कार भारत हा शांतिच्या वेळेस वीरता पुरस्कार पदक आहे. हा पुरस्कार सैनिकांना असाधारण वीरता प्रकट शूरता किंवा बलिदानला दिला जातो.हा मरणोपरान्त ही दिला जातो. वीर पुरस्कार महावीर चक्र पुरस्कार नंतर हा आहे.
जलद तथ्य पुरस्कार माहिती ...
कीर्ति चक्र | ||
पुरस्कार माहिती | ||
---|---|---|
प्रकार | युद्ध कालीन वीरता पुरस्कार | |
वर्ग | राष्ट्रीय बहादुरी | |
स्थापित | १९५२ | |
प्रथम पुरस्कार वर्ष | १९५२ | |
अंतिम पुरस्कार वर्ष | २०१९ | |
एकूण सन्मानित | १९८ | |
सन्मानकर्ते | भारत सरकार | |
माहिती | चांदीचे १.३८ इंच व्यासाचे पदक. या पदकाच्या अग्र भागात अशोक चक्र तर मागील बाजूस हिंदी आणि इंग्लिशमध्ये कीर्ति चक्र लिहिलेले असते. यांच्या मध्ये दोन कमळाची फुले असतातउत्कीर्ण आहे. व ये रूपान्तरण कमल दो फूला द्वारा अलग-अलग आहे. | |
प्रथम पुरस्कारविजेते | कॅप्टन जोगेंद्र सिंह (१९५२) | |
अंतिम पुरस्कारविजेते | राजेंद्र कुमार नैन (२०१९) |
बंद करा
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|